ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
......काळ व इतिहासातून माणूस काहीही शिकत नाही.
वेळ सतत बदलत राहते. युगे बदलतात. मनुष्याने अनेक काव्य वाचली आहेत; परंतु त्यापासून तो काहीही शिकला नाही. यामुळे तो स्वतःच स्वतःचा कट्टर शत्रू होतो. रामायण, भागवत, महाभारत, भगवत् गीता किती बरं दिव्य पुस्तके इथे आहेत! तथापि या पुस्तकांनी शिकवलेले सूक्ष्म अर्थ लोक आचरणात आणत नाहीत. परिणामतः माणूस पुन्हा पुन्हा जन्मास येऊन मृत्यू पावतो. माणूस जन्मास न येण्यासाठी जन्माला आले हे विसरला आहे. म्हणून, मार्ग दर्शविण्यासाठी अवतार अवतरला.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम