ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
अध्याय २
कर्मकायदा - अवतार कायदा
अरविंदांच्या सावित्रीमध्ये १०३ पानावर स्वामींनी काय सुचित केले ते आपण पाहू.
.....तथापि अल्प तिच्या हाकेला प्रतिसाद देतात आणि अत्यल्प तिच्या दिव्यत्वाला. ते तिच्या दिव्यत्वाची पाऊलवाट चोखाळू शकत नाहीत व आपल्या खुज्या मानवी आवाक्याने ते मागे पाडतात. ती त्यांची अग्रणी आहे, त्यांची हृदयसम्राज्ञी तरीही त्यांच्या स्वभावापासून फार वेगळी. ते तिचा आदर करतात. तिला धरून ठेवतात, परंतु ते तिची उंची गाठू शकत नाही. काहीजण आपल्या क्षुद्र उद्दिष्ट पूर्तीसाठी तिच्यावर भार टाकू पाहतात, किंवा बंड करून तिच्या प्रेमाचे जोखड झुगारून टाकण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनाही तिचे प्रेम मनापासून हवे असते.
.....तथापि अल्प तिच्या हाकेला प्रतिसाद देतात आणि अत्यल्प तिच्या दिव्यत्वाला. ते तिच्या दिव्यत्वाची पाऊलवाट चोखाळू शकत नाहीत व आपल्या खुज्या मानवी आवाक्याने ते मागे पाडतात. ती त्यांची अग्रणी आहे, त्यांची हृदयसम्राज्ञी तरीही त्यांच्या स्वभावापासून फार वेगळी. ते तिचा आदर करतात. तिला धरून ठेवतात, परंतु ते तिची उंची गाठू शकत नाही. काहीजण आपल्या क्षुद्र उद्दिष्ट पूर्तीसाठी तिच्यावर भार टाकू पाहतात, किंवा बंड करून तिच्या प्रेमाचे जोखड झुगारून टाकण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनाही तिचे प्रेम मनापासून हवे असते.
संदर्भ - सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा