रविवार, ५ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
            स्वामींनी सर्वप्रथम ९७ पानावरील उतारा निर्देशित केला. या पानावर स्वामींनी खालील वाक्य अधोरेखित केले,
           पृथ्वीवर स्वर्गाचे पदार्पण होईल.....
           या ओळीच्या बाजूला समासात स्वामींनी लिहिले,"वैकुंठ!" त्याच पानावर स्वामींनी खालील उतारा उद्घृत केला.
            मी तुझा आक्रोश ऐकला आहे. होय! आत्मिक शक्तीने कलिचा कायदा तोडून प्रकृतिचा अधःपत थांबविणारा अवतरणार आहे. मृत्युच्या महाभयंकर घटकेच्या वेळी बीजारोपण होईल. स्वर्गाच्या शाखेचे मानवी मातीवर आरोपण होईल. प्रकृती तिच्या मरते पायरीवरून (अमृतत्वाकडे) झेप घेईल.




संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा