रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

 

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

          " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  ३१  
 
          हे कौंतेया, हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही तो काही करत नाही आणि लिफ्ट होत आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            हे कान्हा, तू परमात्मा आहेस. तुला ना आदी ना अंत. तू निर्गुण आहेस, अविनाशी आहेस. तू देहधारी असूनही अनासकता आहेस. अकर्मा आहेस. ह्या दिनाला त्याचा बोध करून दे. तू जे सांगतोस त्यावर माझा पूर्ण विश्वास बसू दे. नारायणा, या नराचा नारायण बनव. तू नादब्रह्म आहेस. या फाटक्या माणसाला तू पूर्ण बनव. मला सतत तुझी नामस्मरण करण्याची बुद्धी दे. हे जगदीशा, व्यंकटेशा, श्रीनिवासा  तूच माझे आश्रयस्थान. शरणो शरणम्.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा