गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

          " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १४ , श्लोक  ६
 
           हे निष्पाप अर्जुना! या तीन गुणांपैकी सत्त्वगुण निर्मळ आणि तेजोमय आहे. जो सत्त्वगुणामध्ये स्थित आहे ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            कान्हा, या क्षुद्राला सत्वगुण बहाल कर. हे दयानिधे, हे परम पावना, मला ज्ञानी बनव. मला व्याधीमुक्त आणि पापमुक्त कर. याला फक्त तुझी भक्ती करून सत्त्वामध्ये स्थित राहू दे. आनंद आणि ज्ञान यासंबंधी आसक्ती निर्माण करून त्याला सत्त्वगुणांवर नियंत्रण ठेवण्यास शिकव. त्याला फक्त तुझीच कार्य करू दे. हे परमेश्वरा, तू माझा नाथ आहेस. शरणो शरणम्.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा