गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

   " यद भावं तद भवति."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक  
 
           जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत् संघापासून मुक्त आहेत, जे सदैव आत्ममग्न असतात, जे भौतिक वासनांमधून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखाच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत, मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे ते जाणतात, त्यांना शाश्वत धामाची प्राप्ती होते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, केशीचा संहार करणाऱ्या केशवा, गरुड वाहना, या पाप्याला तुझ्या चरण कमली आसरा दे. तूच माझा आधार. शरणो शरणम्. माझ्या इच्छा, क्रोध आणि लोक समूळ नष्ट होऊ देत. त्यातून निर्माण होणारे हे भोग आता पुरे झाले. अच्युता, तू मला आश्रय दे. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा